महाराष्ट्र गारठला, मुंबईतही हुडहूडी; पाहा कोणत्या भागात किती तापमान?
Maharashtra weather updates : राज्याच्या एखाद्या भागात तुम्ही वर्षाचा शेवट करण्यासाठी जाणार असाल, तर पाहून घ्या सर्वात महत्त्वाच्या अपडेट्स, अर्थात हवामानाचा अंदाज
Weather Updates : उत्तर भारतातील शीतलहरींनी देश गारठला, राज्यातही पारा 11 अंशांवर; मुंबई मात्र अपवाद
Weather News : उत्तर भारतामध्ये सध्या सुरु असणाऱ्या कडाक्याच्या थंडीचे परिणाम राजस्थान, मध्य प्रदेशापर्यंत दिसत आहेत. तर, देशाचा पूर्वोत्तर भागही गारठू लागला आहे.
उसाने भरलेल्या भरधाव ट्रॅक्टरखाली चिरडला शाळकरी मुलगा, जागीच मृत्यू
School boy Died: उसाने भरलेल्या ट्रॅक्टर भरधाव वेगाने जात होता. त्यावेळी रस्त्यावर असलेला शाळकरी मुलगा आनंद हा ट्रक्टरच्या मागील चाकात आला.
शनिशिंगणापूर देवस्थानातील घोटाळ्याची चौकशी होणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
शनिशिंगणापूर देवस्थानातील घोटाळ्याची चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. कर्मचारी भरतीतही गैरव्यवहार झाल्याचा बावनकुळेंचा आरोप आहे.
तरुण शेतकऱ्याचे अपहरण केले, नंतर शेतातच आढळला मृतदेह; अहमदनगरमध्ये खळबळ
Ahmednagar Crime News: अहमदनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात तरुणाचे अपहरण करत त्याची हत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दाऊदच्या हस्तकासोबत पार्टी केल्याच्या व्हायरल व्हिडीओवर सुधाकर बडगुजर यांचं स्पष्टीकरण, म्हणाले 'जेलमध्ये आम्ही...'
ठाकरे गटाचे नाशिक शहरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी बॉम्बस्फोटातला प्रमुख आरोपी सलीम कुत्ता (Salim Kutta) याच्यासोबत पार्टी केल्याचा आरोप नितेश राणेंनी केल्यानंतर खळबळ उडाली आहे.
'तर शेतकरी उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही' कांदा निर्यातबंदीविरोधात शरद पवार रस्त्यावर
Sharad Pawar on Onion : कांदा निर्यातबंदी तातडीने उठवा अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे. कांद्याच्या प्रश्नाप्रकरणी शरद पवार यांनी रस्त्यावर उतरत आंदोल केलं, आता उद्या पवार दिल्लीला जाणार असून संसदेत कांदा उत्पादकांची व्यथा मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
'PM किसान'चा देशात गाजावाजा पण 'या' कारणामुळे नंदुरबारचे 16,225 शेतकरी योजनेपासून वंचित
PM Kisan: राज्यात एकीकडे नियमबाह्य पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या मोठी असताना, नंदुरबार जिल्ह्यात मात्र विपरीत परिस्थिती समोर आली आहे.
निफाडमध्ये धावत्या शिवशाही बसने घेतला पेट; 25 प्रवाशांना वाचवण्यात यश
Nashik Accident News : नाशिकमध्ये धावत्या शिवशाही बसने पेट घेतल्याने मोठा अपघात घडला आहे. या बसमधून 25 प्रवासी प्रवास करत होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
केंद्र सरकारची कांदा निर्यातीवर बंदी, नाशिकमध्ये तीव्र पडसाद... आंदोलकांवर पोलिसांचा लाठिचार्ज
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी लागू केल्याच्या निर्णयाचे राज्यात तीव्र पडसाद उमटले आहे. नाशिकमध्ये लासलगाव-मनमाडमध्ये लिलाव बंद करण्यात आले आहेत. तर विधानसभेतही याचे पडसाद उमटले. विरोधकांनी आक्रमक होत कांदा निर्यात बंदी उठवण्याची मागणी केली.
आळंदीला जाणाऱ्या पालखीत कंटेनर घुसला; भीषण अपघातात तीघांचा मृत्यू, 10 जखमी
शिर्डीत पायी पालखीत कंटेनर घुसल्यानं 2 ते 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 8 ते 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. नाशिक -पुणे महामार्गावर घारगाव शिवारात हा अपघात झालाय.
Weather News : मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता; देशाच्या 'या' भागात हिमवृष्टीचा अंदाज
Weather News : देशासह महाराष्ट्राच्या हवामानात मागील काही दिवसांपासून बरेच बदल झाले आहेत. राज्यात सध्या अवकाळी थैमान घालत असल्यामुळं अनेक समस्याही उभ्या राहिल्या आहेत.
'भुजबळ पनवती, शेतकऱ्यांच्या मागे साडेसाती लागेल' मनोज जरांगेंची बोचरी टीका
Maratha vs OBC Reservation : मंत्री छगन भुजबळ अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करतायत. या दौऱ्याला मराठा समाजाने विरोध केला आहे. नाशिकमध्ये येवल्यात मराठा समाजाने गोमूत्र शिंपडून निषेध केला. तर लासलगावात दाखवले काळे झेंडे दाखवण्यता आले.
भर रस्त्यात रिल बनवणाऱ्यांनो सावधान! पोलिसांनी त्याचा व्हिडिओ पाहिला आणि मग...
इन्स्टाग्रामवर रील बनवून तरुणींची छेड काढणाऱ्या तरुणावर पोलिसांनी कारवाई केली आहे. धुळे येथे हा प्रकार घडला आहे.
खेळ मांडला! अवकाळी पावसाने शेतकऱ्याला रडवलं, उभं पीक आडवं, बळीराजा आर्थिक संकटात
Unseasonal Rain : अवकाळी पावसाने पुन्हा एकदा बळीराजाच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. द्राक्ष, डाळिंब, पपई, टोमॅटो, कांदा, मका, ऊस पिक अवकाळी पावासाने अक्षरश: भूईसपाट झाली आहे. बागायती निफाड तालुक्याला गारपिटीचा सर्वाधिक फटका बसला आहे. उभं पिक आडवं झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
वारंवार सांगूनही ऐकलं नाही; शिवमहापुराण कथा सोहळ्यात महिलांचे 52 लाखांचे दागिने चोरीला
Nashik Crime : नाशिकमध्ये शिवमहापुराण कथा सोहळ्यादरम्यान महिलांचे तब्बल दीड किलोंचे दागिने चोरीला गेले आहेत. याप्रकरणी 56 महिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आता याप्रकरणी गुन्हे दाखल करुन तपास सुरु केला आहे.
अक्कलकोटवरुन परतताना दरीत कोसळली भक्तांनी भरलेली गाडी; चौघांचा जागीच मृत्यू
Jalgaon Accident : रविवारी रात्री जळगावच्या कन्नड घाटात झालेल्या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. देवदर्शनावरुन परतत असताना रात्रीच्या सुमारास गाडी दरीत कोसळ्याने हा अपघात झाला.
नव्या आठवड्याची सुरुवातही पावसानेच; राज्यातील 'या' भागांमध्ये कोसळधार
Maharashtra Weather News : महाराष्ट्रात ऐन थंडीच्या दिवसांमध्ये पावसानं हजेरी लावल्यामुळं नागरिकांची तारांबळ उडाली आहे. तर, शेतकरी चिंतातूर झाला आहे.
मनमाड-येवला राज्यमार्गावर भीषण अपघात; 5 तरुण जागीच ठार
नशिकमध्ये भीषण अपघात झाला आहे. मनमाड-येवला राज्यमार्गावर झालेल्या या अपघातात 5 जण जागीच ठार झाले आहेत.
भुयारी मार्गाने घ्या शनी देवाचे दर्शन; शनिशिंगणापूरचा बहुप्रतीक्षित प्रकल्प अखेर मार्गी
आता भुयारी मार्गाने शनी देवाचे दर्शन घेता येणार आहे. शनिशिंगणापूर मधील अत्यंत महत्वाचा प्रकल्प अखेर मार्गी लागला आहे.